शब्दांनीच शिकवलय
पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय
रडता रडता हसायला,
शब्दांमुळेच होतो
एखाद्याचा घात आणि
शब्दांमुळेच मिळते
एखाद्याची आयुष्यभर साथ
शब्दांमुळेच जुळतात
मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुळेच चढतो
एखाद्याचा पारा...
शब्दच जपून ठेवतात
त्या गोड आठवणी आणि
शब्दांमुळेच तरळते
कधीतरी डोळ्यांत पाणी…
"म्हणूनच जो जीभ जिंकेल
तो मन जिंकेल आणि जो
मन जिंकेल तो जग जिकेल"....!!
पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय
रडता रडता हसायला,
शब्दांमुळेच होतो
एखाद्याचा घात आणि
शब्दांमुळेच मिळते
एखाद्याची आयुष्यभर साथ
शब्दांमुळेच जुळतात
मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुळेच चढतो
एखाद्याचा पारा...
शब्दच जपून ठेवतात
त्या गोड आठवणी आणि
शब्दांमुळेच तरळते
कधीतरी डोळ्यांत पाणी…
"म्हणूनच जो जीभ जिंकेल
तो मन जिंकेल आणि जो
मन जिंकेल तो जग जिकेल"....!!