सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते.
बाबालोक ज्याही वस्तूला हात लावतील ती वस्तू गोड होते
तिर्थ गोड होते
यासाठी बाबालोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते
बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात.